%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%% %%%%%https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88 %%%%% CS671 : gprachi@iitk.ac.in 150803 [पुसा] आपण विकिमिडीया विकिपीडिया प्रकल्पातून छायित्र / संचिका चढवली असल्यास खालील प्रमाणे दिसणारा माहिती सा असणे अभिप्रेत आहे. वर्णन मराठी विकिपीडियावर प्रकल्पा संदर्भातील हि संचिका मी स्वत: निर्मीत केली असून विकिपीडीयाने सुचवलेल्या निम्नलिखीत सुयोग्य परवान्यांतर्गत /(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत) अन्वये प्रताधिकार मुक्त करत आहे. दिनांक तारीख टाका स्रोत स्वतःचे काम (येथे स्रोत दुवा नमुद करा, केवळ स्वत:चे असेल तर {{}} नमुद करा) लेखक कृतीच्या निर्मात्ये नाव, स्वत:ची कृती असेल तर सदस्य सदस्य नाव परवानगी (या संचिकेचा पुनर्वापर करत आहे) इतरांच्या प्रताधिकार मालकीतील संचिका असल्यास, प्रताधिकार त्याग्या उद्घोषणेचा (विकिमिडीया) आणि भारतीय प्रताधिकार कार्यालयातील नोंदीचा संदर्भ नमुद करा. अधिक माहितीसाठी पहा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि से • प्रताधिकार सजागता संदेशमालिका दुवा • ताजा संदेश • विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार [दाखवा] मुंबई हा लेख ऑक्टोबर १५, २००६ रोजी मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर होता. हा लेख मुंबई शहराविषयी आहे. मुंबई जिल्ह्य्या माहितीसाठी येथे टिचकी द्या ?मुंबई महाराष्ट्र • भारत — महानगर — मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह मुंबई दर्शविणारा नकाशा महाराष्ट्र दर्शविणारा छोटा भारत नकाशा मुंबई चे स्थान मुंबई गुणक: ., . प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०) क्षेत्रफळ • उंची ६०३ चौ. किमी (२३३ चौ. मैल) • ८ (२६ ) जिल्हा मुंबई शहर मुंबई उपनगर लोकसंख्या • घनता • मेट्रो १,३३,००,००० (१ ला) (२००६) • /² (/ ) • १,९७,००,००० (१ ला) (२००६) महापौर सौ.श्रध्दा जाधव आयुक्त स्वाधिन क्षत्रिय कोड • पिन कोड • दूरध्वनी • / • आरटीओ कोड • ४०० • + • • -— संकेतस्थळ: मुंबई महानगरपालिका संकेतस्थळ गुणक: ., . मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'ə/ उच्चार ऐका) (-बंबई) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्यी राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्र्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत श्रीमंत शहर असून दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून सागरी मार्गाने होणारी भारती ५०% मालवाहतूक होते. मुंबई १८व्या शतक्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली. १९व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्यी स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्यीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहरे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं. मुंबई ही भारती आर्थिक व मनोरंजनी राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्व्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देश्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे व असा योग खूप कमी शहर्या बाबतीत आहे. अनुक्रमणिका १ नाव २ इतिहास ३ भूगोल ४ हवामान ५ अर्थव्यवस्था ६ प्रशासन ६.१ महानगर प्रशासन ६.२ जिल्हा प्रशासन ६.३ लोकसभा, विधानसभा प्रतिनिधित्व ६.४ महानगर पोलिस यंत्रणा ६.५ न्याय यंत्रणा ७ वाहतूक व्यवस्था ७.१ रस्ता ७.२ रेल्वे ७.३ वायुमार्ग ७.४ जलमार्ग ८ नागरी सुविधा ९ लोकजीवन ९.१ असामाजिक तत्त्वे १० मुंबईकर आणि मुंबईची संस्कृती ११ प्रसारमाध्यमे १२ शिक्षण १३ खेळ १४ उपनगरे १५ मुंबईविषयी लिहिली गेलेली पुस्तके १६ मुंबईवरील कविता १७ हेसुद्धा पाहा १८ संदर्भ १९ बाह्य दुवे नाव मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. [ संदर्भ हवा ] पोर्तुगीजांनी बोम बाहीया व इंग्रजांनी बाँबे असे नामकरण केले होते. १९९५ मध्ये या शहरे नाव पुन्हा मुंबई करण्यात आले. मुंबादेवीचे देऊळ. इतिहास गेटवे ऑफ इंडिया, मुंबई आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्ये पुरावे आहेत. या सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहरा उल्लेख ग्रीकांनी ( असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोक्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही य काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा-दुसरा चार्ल्स य्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली. मुंबईची लोकसंख्या वाढत राहिली (१६६१: १०,०० ते १६८७: ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्यी ( ) राजधानी झाली. १८१७ ते १८४५ पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड ( )च्या (आत्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्ये काम मुंबईत सुरू होते. या परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढले व ४३८ चौरस कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्ध्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख कापूस बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहरी भरभराट सुरूच राहिली. सुएझ कालव्य्या निर्मितीनंतर मुंबई हे अरबी समुद्रातील प्रमुख बंदर झाले. पुढील ३० वर्षात मुंबई शहरी भरभराट झाली. १९०६च्या सुमारास शहर्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे कोलकात्याखालोखाल दुसरे मोठे शहर बनले.भारतीय स्वातंत्र्ययुद्धे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. महात्मा गांधीनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारत्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्यी राजधानी राहिली. १९५० साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या. १९५५ नंतर बॉम्बे इलाख्यी फाळणी करून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्यी राजधानी करण्यी मागणी केली. १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर मे १, १९६० रोजी महाराष्ट्र राज्यी निर्मिती होऊन त्यी राजधानी मुंबईच राहिली. १९७०च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायी भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. य काळात मुंबई कोलकात्याला मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे मराठी लोकांमध्ये असंतोष वाढला. या परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी शिवसेना नावी राजकीय संघटना उदयास आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. मराठी अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बंबई (हिंदी भाषा) व बॉम्बे(इंग्लिश भाषा) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच मराठी नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या मध्य रेल्वेतील प्रमुख स्थानकास छत्रपती शिवाजींचे नाव देण्यात आले. मुंबईतील एक कबुतरखाना दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना इ.स. १९३३ मध्ये वल्मजी रत्नशी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅन्ट रोडला, गिरगावात व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत भूगोल मुंबईचे भारतातील स्थान मुंबई पश्चिम किनारपट्टीत (कोकण विभाग) उल्हास नदीच्या मुखांवर असलेल्या साल्सेट बेटांवर(साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा समुद्रसपाटीच्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा ४५० मी. (१,४५० फूट) आहे. मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुउर्जा कमिशन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - भातसा, तानसा, तुळशी, विहार, लोवर वैतरणा, अप्पर वैतरणा व पवई. विहार व पवई तलाव शहर्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यान्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोईसर व ओशिवरा या बोरीवली राष्ट्रीय उगम पावतात व मिठी नदी(माहीम नदी) तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहर्या उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि विरारजवळ समुद्राला मिळते. माहीम नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते. हवामान मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात ( ) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामान्या काळात(मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मॉन्सूनचा पाऊस मुंबईला जून ते सप्टेंबरपर्यंत झोडपतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान २,२०० मि.मी. (८५ इंच) आहे. विक्रमी वार्षिक पर्जन्यमान १९५४ साली ३,४५२ मि.मी. इतके झाले होते, तर एका दिवसात सर्वांत जास्त पाऊस जुलै २६, २००५ रोजी ९४४ मि.मी. (३७.१६ इंच) इतका पडला होता. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असलेल्या शुष्क ऋतूत मध्यम सापेक्ष आर्द्रता व मध्यम तापमान असते. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे या बदलाकरता कारणीभूत असतात. वार्षिक तापमान कमाल ३८° से. ते किमान ११° से. इतके असते. विक्रमी वार्षिक तापमान कमाल ४३°से. व किमान ७.४°से असे नोंदवले गेले आहे. मुंबईच्या तापमाना आलेख. मुंबईच्या तापमाना आलेख. अर्थव्यवस्था मुंबई समभाग बाजार मुंबई भारती आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतातील १०% कारखाना-रोजगार ( ), ४०% प्राप्तिकर, २०% केंद्रीय कर ( ), ६०% आयात कर, ४०% परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्व्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून मुंबई शेअर बाजार, भारतीय रिझर्व बँक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे वार्षिक सकल उत्पन्न भारतीय रूपया९,१९,६०० कोटी इतके होते व प्रती व्यक्ती आय भारतीय रूपया१,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत. १९८० पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वी भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत. मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारतातील प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. 'बॉलिवूड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे. प्रशासन महानगर प्रशासन बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. दर्ज्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोईकरता शहरे १४ प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो. मुंबई महापालिकेच्या १४ प्रभागातील लोकांनी निवडलेले २२७ नगरसेवक, ५ नियुक्त नगरसेवक व एक महापौर यांपासून महापालिकेची सभा (काउन्सिल) बनविली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे करतात. जिल्हा प्रशासन मुंबई शहर महाराष्ट्र्या २ जिल्ह्यात विभागले आहे. जिल्ह्या प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्ये काम सातबारा(जमीनजुमल्य्या नोंदी) ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते. लोकसभा, विधानसभा प्रतिनिधित्व मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर ६ खासदार, तर महाराष्ट्र विधानसभेवर ३४ आमदार करतात. महानगर पोलिस यंत्रणा मुंबई पोलिसांचा प्रमुख पोलिस आयुक्त असतो; हा राज्य्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय.पी.एस. अधिकारी असतो. मुंबई पोलिस हे गृहमंत्रालय्या अखत्यारीत असून शहर सात पोलिस व सतरा वाहतूक नियंत्रण विभागात काम करतात. या विभागे प्रमुख म्हणून पोलिस उपायुक्त काम करतात. वाहतूक नियंत्रण पोलिस ही मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात असलेली स्वायत्त संस्था आहे. न्याय यंत्रणा मुंबई उच्च न्यायालये अधिकारक्षेत्र महाराष्ट्र व गोवा ही राज्ये तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर-हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. मुंबईत सत्र न्यायालय( ) आणि दिवाणी न्यायालय ( ) अशी आणखी दोन कनिष्ठ न्यायालये आहेत. वाहतूक व्यवस्था मुंबईच्या उपनगरीय गाड्या मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसेस, रिक्षा, भाड्य्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्य्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्यी सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या. रस्ता मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र ३, राष्ट्रीय महामार्ग क्र ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र ८ सुरू होतात. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरु आहे. राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सागरी सेतू) व माहीम कॉजवे हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत: १) पूर्व द्रुतगती मार्ग (सायन ते ठाणे). २) पूर्व मुक्तमार्ग (फोर्ट ते घाटकोपर) ३) सायन पनवेल द्रुतगती मार्ग (सायन ते पनवेल). ४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते बोरीवली). मुंबईच्या बेस्ट ( कंपनीच्या) बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसकट नवी मुंबई, मीरा-भायंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, व्हेस्टिबुल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्र्या व भारत्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नव्या मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे, दिंडोशी व बोरीवलीपर्यंत चालवते. मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८% लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूक कोंडी ही वारंवार घडते. रेल्वे मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी मुंबई उपनगरी रेल्वे तीन वेग-वेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: पश्चिम, मध्य व हार्बर. २००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५०० हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व ९, १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा करतात. मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग कार्यरत असून तो वर्सोवा ते घाटकोपर असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गी चपणी केली गेली असून त्यांचे काम भविष्यात सुरू होण्यी अपेक्षा आहे. मुंबई मोनोरेल ह्या जलद परिवहन पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो चेंबूर ते वडाळा डेपोदरम्यान धावतो. वडाळा ते दक्षिण मुंबईमधील जेकब सर्कलपर्यंतचे काम चालू आहे. भारतीय रेल्वे मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारतातील इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस), मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस ह्या प प्रमुख टर्मिनसहून बहुतेक सर्व लांब पल्ल्य्या गाड्या सुटतात. वायुमार्ग छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईतील महत्त्वे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळा वापर करतात, नवी मुंबई आंतरराष्टीय विमानतळाला केंद्र सरकारची परवानगी मिळाली असून तो २०१४ पर्यंत तयार होईल व सध्य्या विमानतळा भार कमी करण्यात मदत करेल. जुहू विमानतळ हा भारतातील पहिला विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे. जलमार्ग मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारतातील सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५% ते ६०% मालवाहतूक येथून होते. मुंबई भारतीय नौदल्या पश्चिम विभागे मुख्यालय आहे नागरी सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईला तुळशी व विहार या तलावांमार्फत पाणीपुरवठा करते आणि भांडुपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध केले जाते. मुंबईला दररोज ४२० कोटी लिटर पाण्यी गरज पडते पण महानगरपालिका फक्त ३५० कोटी लिटरच पुरवते.या पाण्यापैकी सुमारे ७० कोटी लिटर पाण्यी गळती वा चोरी होते. मुंबईचा रोजचा कचरा ७८०० मेट्रिक टन आहे व तो देवनार, मुलुंड व गोराईतील डंपिंग केंद्रांत पाठविला जातो. वांद्रे व वरळीतील सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्ये शुद्धीकरण केले जाते. बेस्ट, महावितरण व रिलायन्स एनर्जी या कंपन्या मुंबईत वीजपुरवठा करतात. वीज ही मुख्यत: अणुशक्ती व जलशक्तीमार्फत तयार केली जाते. मागणी व निर्मिती मधील फरक वाढत चालला आहे व काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्ये प्रसंग घडतात. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम.टी.एन.एल्.) ही कंपनी दूरध्वनी सेवा तर एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोन, एअरसेल या कंपन्या भ्रमणध्वनी सेवा पुरवतात. एम.टी.एन.एल., टाटा, रिलायन्स व एअरटेल या कंपन्या इंटरनेट सेवादेखील पुरवतात. लोकजीवन मुंबई शहर: 'चौपाटी' किनाऱ्यावरुन दिसणारे दृश्य मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्ये कारण, रोजगाराकरता इतर गावांतून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. शहरात ६८% हिंदू, १७% मुस्लिम, ४% ख्रिस्ती व ४% बौद्ध अशी लोकसंख्या आहे. बाकी लोक पारशी, जैन, ज्यू, शीख व नास्तिक आहेत. मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्यी राजभाषा - मराठी असून हिंदी, इंग्रजी, कोकणी या भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह आर्थर रोड जेल हे आहे. विकसनशील देशांतील इतर मोठ्या शहरांप्रमाणे मुंबईतदेखील अतिनागरीकरणामुळे गरीबी, निकृष्ट सार्वजनिक आरोग्य, बेरोजगारी, पायाभूत नागरी सुविधांचा अभाव, अतिस्थलांतरण व बकाल वस्त्यांची/झोपडपट्ट्यांची वाढ असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जागेची कमतरता, घरांच्या वाढत्या किंमतीमुळे लोक उपनगरात, कार्यालयांपासून दूर राहतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येतो. मुंबईतील ४५-४८% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. असामाजिक तत्त्वे १९९२-१९९३ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांचे व जातीय दंगलींचे चटके मुंबईला सोसावे लागले. मुंबईतील गुन्हेगारी जगताने घडवून आणलेल्या या स्फोटात ३०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईत नंतरही अनेक वेळा बाँबस्फोट व अतिरेकी कारवाया झाल्या. नुकत्य (२००६ मध्ये) मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांत घडवून आणलेल्या बाँबस्फोटात सुमारे २०० माणसे मरण पावली. २६ नोव्हेंबर २००८ साली झालेला हल्ला सर्वांत मोठा आतंकी हल्ला होता. मुंबईकर आणि मुंबईची संस्कृती मुंबईच्या बाजारपेठेतील एक दृश्य मुंबईच्या रहिवाश्यांना मुंबईकर असे संबोधले जाते. मुंबईचे लोक शक्यतो रेल्वे स्थानकाजवळ राहण्या प्रयत्न करतात, कारण तसे करणे काम्या ठिकाणी येण्या-जाण्यास सोयीचे ठरते व वेळही वतो. मुंबईतले जीवन घड्याळ्य्या काट्यांवर चालते. मुंबईकर अत्यंत सोशिक समजले जातात. मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव आनंदाने साजरे केले जातात. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत वडापाव या खाद्यपदार्थे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणीपुरी, पावभाजी, भेळपुरी, दक्षिण भारतीय, पंजाबी, चायनीज पदार्थदेखील मुंबईकरांच्या विशेष पसंतीचे आहेत. मुंबईला युनेस्को कडून ३ हेरिटेज पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान आहे. दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ येथे रोवली. चित्रपटशौकिनांसाठी अनेक चित्रपटगृहे व मल्टिप्लेक्सेस मुंबईत आहेत. तसेच नाट्यरसिकांसाठी अनेक नाट्यगृहे, चित्र-शिल्प-हस्तकला प्रदर्शनांसाठी शासकीय व खासगी कलादालने मुंबईत आहे. जहांगीर कलादालन, एशियाटिक सोसायटीचे वनालय, छ्त्रपती शिवाजी संग्रहालय अशा प्रसिद्ध वास्तू मुंबईत आहेत. न्यूयॉर्कमधील रिडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार,या शहरातील नागरीकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.[२] प्रसारमाध्यमे मुंबईत अनेक प्रकाशन संस्था, वृतपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणी केंद्रे आहेत. प्रमुख इंग्रजी वृतपत्रे टाइम्स ऑफ इंडिया, मिड-डे, इंडियन एक्सप्रेस, डी.एन.ए, हिंदुस्तान टाइम्स व मुंबई-मिरर ही आहेत; तर प्रमुख मराठी वृतपत्रे महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता, सामना व नवा काळ अशी आहेत. भारतातील इतर भाषांतील वृतपत्रेसुद्धा मुंबईत उपलब्ध होतात. दूरदर्शनच्या २ मोफत वाहिन्या व अनेक उपग्रह वाहिन्या, केबल नेटवर्क वा डीटीएच सेवेमार्फत उपलब्ध आहेत. यांपैकी स्टार नेटवर्क, झी नेटवर्क व सोनी टीव्ही या वाहिन्या अधिक पाहिल्या जातात. झी मराठी, ई टीव्ही मराठी व सह्याद्री वाहिनी ह्या मराठी वाहिन्या मराठी प्रेक्षकांना सेवा पुरवतात. मुंबईत ८ एफ.एम. व ३ ए.एम.(आकाशवाणी) नभोवाणी केंद्रे आहेत. शिक्षण मुंबईत खासगी व महापालिकेच्या शाळा असून बहुतेक शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर बाकी सीबीएस्ई आयसीएस्ई बोर्डाशी संलग्न आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश वेळी अपुऱ्या सुविधा पहायला मिळतात पण गरीब जनतेसाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे मुलांना या शाळांमध्ये शिकायला लागते.[ संदर्भ हवा ] भारतातील १०+२+३ शिक्षणपद्धतीप्रमाणे दहावीनंतर विद्यार्थी महाविद्यालयात (कला, वाणिज्य किंवा शास्त्र शाखेत) प्रवेश घेतात. १२वी नंतर साधी पदवी किंवा अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय अशा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतले जातात. मुंबईची बहुतेक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. आय. आय. टी, मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट(व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट-) व एस.एन.डी,टी. महिला विद्यापीठ या इतर संस्था मुंबईत आहेत. मुंबईत मराठी व इंग्रजी माध्यम्या शाळा आहेत. सध्या इंग्रजी माध्यम्या वाढत्या प्रभावामुळे अनेक मराठी माध्यम्या शाळांमधील विद्यार्थिसंख्या घटत आहे. ही चिंतेची बाब आहे. खेळ क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. गल्लीत मै सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिये मुख्यालय येथे असून महत्त्व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जी मैदाने मुंबईत आहेत. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जी कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्या मान मुंबईकडेच आहे. त्यबरोबर मुंबईने आजवर अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर हे भारते अव्वल क्रिकेटपटू मुंबईचेच. फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषत: पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. हॉकी, टेनिस, स्क्वॅश, बिलियर्डस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डर्बी, रग्बी हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. वॉलीबॉल, बास्केटबॉल हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहे. उपनगरे वांद्रे, खार, सान्ताक्रुझ, विलेपार्ले, जुहू, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, बोरीवली, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड मुंबईविषयी लिहिली गेलेली पुस्तके : (कैवान मेहता) (विक्रम चंद्र- १९९७) : ' (सोनिया फालेरो-) : , (कॅथरीन बू-२०१२) : (एस. हुसेन झैदी) (सॅम्युअल शेपर्ड-१९३२) (खंड १ला, जेम्स डग्लस-१८९३) : (रंजनी मजुमदार) - , (प्रकाशक : द रोटरी क्लब ऑफ इंडिया-१९३६) , (संपादक जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस- २००३) - (मुंबई महापालिका प्रकाशन) (एस.टी. शेपर्ड-१९१७) - (खंड २१वा, इंडियन सायन्स काँग्रेस-१९३४) : (शारदा द्विवेद्वी) (नरेश फर्नांडिसाणि जिम मॅसेलॉस) (मर्झबान एफ. श्रॉफ- २००९) (मोनिका मेहता) : (गिलियन टिंडॉल) (रोहिन्टन मिस्त्री- २००२) (सरकारी प्रकाशन, ३ खंड-१९०९) (जे.एच. फर्नॉक्स-१८९५) ' : (संपादक मुरली रंगनाथन) (जे.एम. मॅक्लीन-१८९९) - (एम.डी. डेव्हिड-१९७३) (प्रकाशक : दमणची बिशपरी-१९२५) (जे.आर.पी. मोदी-१९५९) : (एस. हुसेन झैदी) : (सुकेतू मेहता-२००४) ' (सलमान रश्दी- १९८१) (ग्यान प्रकाश) - (प्रकाशक : जी. क्लॅरिज-१९१७) (पिंकी विराणी) : (एम.मेनन) : (अमर फरूकी) (पर्सिवल स्ट्रिप आणि ऑलिव्हिया स्ट्रिप, प्रकाशक : ठाकर कंपनी लिमिटेड-१९४४) (प्रकाशक : मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष डब्ल्यू.एच. नील्सन) & (किरण नगरकर- १९९४) : (मीना मेनन) (ग्रेगरी डेव्हिड राॅबर्ट्स- २००३) (डी.ई. व्छा-१९२०) - (टाइम्स ऑफ इंडिया प्रेस) ?: शिल्पा फडके, समीरा खान आणि शिल्पा रानडे) : (कमला गणेश, उषा ठक्कर आणि गीता चढ्ढा-२००८) उत्तर कोकणचा प्रीन इतिहास (रावबहादूर पु.बा. जोशी-१९२६) एक्सप्रेस टॉवरवरून (अप्पा पेंडसे) जिंकून हरलेली लढाई (सचिन वाझे) माझी मुंबाई वा.वा. गोखले) मुंबई आणि मुंबईकर (गंगाधर गाडगीळ) मुंबई (प्रकाश अकोलकर-२०१३) मुंबई नगरी (न.र. फाटक) मुंबईचे वर्णन (गोविंद नारायण माडगावकर- १८६३) मुंबई छायित्र दर्शन १६६१-१९३१ (मुंबई महापालिका प्रकाशन) २६/११, मुंबईवरील हल्ला (संपादक : हरिंदर बावेजा. अनुवाद - प्रा. मुकुंद नातू) मुंबईवरील कविता चर्चापानावर वाव्यात मराठी विकिपर्यटनवर खालील विषयी पर्यटन संबंधित लेख असण्यी शक्यता आहे; अथवा आपण स्वत: नवीन लेख चालू करू शकता: मुंबई मुंबई जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी, रेल्वे स्थानक, चर्चगेट, ग्रँट रोड, शिवाजी पार्क, चर्नी रोड, लोअर परेल, एल्फिन्स्टन रोड, मरीन लाईन्स, मुंबई विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, मुंबई शेअर बाजार, भारतीय लोहमार्ग संस्था- मध्य विभाग, मुंबई विभाग, मुंबई विभागातील जिल्हे, चेंबूर संदर्भ लोकमत,मुंबई दि. ३०/०७/२०१३ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर- पान क्र बाह्य दुवे महाराष्ट्र राज्य संदर्भ कोष - महाराष्ट्री राजधानी महाराष्ट्र राज्ये अधिकृत संकेतस्थळ आमची मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळ मुंबईचा अधिकृत अहवाल [दाखवा] महाराष्ट्र राज्य [दाखवा] प • च • सं भारत ध्वज भारत्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे वर्ग: २००६ मुखपृष्ठ सदर लेखमुखपृष्ठ सदर लेखमुंबईमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील जिल्हे दिक्चालन यादी खाते बनवा सनोंद-प्रवेश करा लेख चर्चा वा स्रोत पहा इतिहास पहा मुखपृष्ठ साहाय्य मदतकेंद्र अलीकडील बदल अविशिष्ट लेख चावडी दूतावास () ऑनलाइन शब्दकोश दान छापा/ निर्यात करा ग्रंथ तयार करा म्हणून उतरवा छापण्यायोग्य आवृत्ती साधनपेटी येथे काय जोडले आहे या पृष्ठासंबंधीचे बदल संचिका चढवा विशेष पृष्ठे शाश्वत दुवा पानाबद्दलची माहिती विकिडाटा कलम लेखा संदर्भ द्या इतर भाषांमध्ये दुवे संपादा या शेवटचा बदल १२ जून २०१५ रोजी २३:१६ वाजता केला गेला. येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहे;अतिरिक्त अटी लागु आहेत. अधिक माहितीसाठी हे बघावापरण्य्या अटी. गुप्तता नीती विकिपीडिया बद्दल उत्तरदायित्वास नकार विकसक मोबाईल-दृश्य %%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%% %%%%%https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80 %%%%% CS671 : gprachi@iitk.ac.in 150803 [पुसा] रिपा. • प्रताधिकार सजागता संदेशमालिका दुवा • ताजा संदेश • विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार [दाखवा] शिवाजी महाराज सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य य्यात बदल करू शकतात. विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावये लेखनसंकेत[दाखवा] शिवाजी शहाजी भोसले छत्रपती . छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे लंडन इथल्या ब्रिटिश संग्रहालयातील अस्सल चित्र . मराठा साम्राज्य . छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची राजमुद्रा अधिकारकाळ जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८० राज्याभिषेक जून ६, १६७४ राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत राजधानी रायगड किल्ला पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले जन्म फेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे मृत्यू एप्रिल ३, १६८० रायगड उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले वडील शहाजीराजे भोसले आई जिजाबाई पत्नी सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई राजघराणे भोसले, सिसोदिया (भोसावत) राजब्रीदवाक्य 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।' चलन होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन??) छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्ष्या अवस्थेत भारतीय उपखंडा बरसा भाग मराठा साम्राज्ये संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे. महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात. शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्ये तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. विएतनामच्या युद्धात शिवकालिन् गनिमी काव्या आदर्श आणि अभ्यास करुन् अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले. अनुक्रमणिका १ जन्म १.१ शहाजीराजे १.२ जिजाबाई १.३ मार्गदर्शक १.४ मावळ प्रांत १.४.१ शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे २ शिवाजी महाराजांचे सरसेनापती ३ लढाऊ आयुष्य ४ सुरुवातीचा लढा ५ पहिली स्वारी - तोरणगडावर विजय ६ राजमुद्रा ७ शहाजीराजांना अटक ८ जावळी प्रकरण ९ पश्चिम घाटावर नियंत्रण १० आदिलशाहीशी संघर्ष ११ अफझलखान प्रकरण १२ प्रतापगडी लढाई १३ कोल्हापूरची लढाई १४ सिद्दी जौहरचे आक्रमण १५ पावनखिंडीतील लढाई १६ पुरंदरा तह १७ मोगल साम्राज्याशी संघर्ष १८ शाहिस्तेखान प्रकरण १९ सुरतेची पहिली लुट २० मिर्झाराजे जयसिंह प्रकरण २१ आग्य्राहून सुटका २२ सर्वत्र विजयी घोडदौड २३ राज्याभिषेक २४ दक्षिण दिग्विजय २५ शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन २६ साहित्यात व कलाकृतींमध्ये २७ शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय २८ शिवाजीवर टीका कराणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके २९ पूर्वज ३० संदर्भ ३१ बाह्य दुवे जन्म शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ, शिवनेरी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजीचा जन्म झाला. इतिहास्या अभ्यासकांमध्ये शिवाजीची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली..[१] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७((वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध कॅलेडरांत वेगवेगळी तारीख दाखविली असते. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुले नाव 'शिवाजी' ठेवले गेले. शहाजीराजे शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशह्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशह्या प्रभावी वजिर्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशह्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्यी जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्य्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले. जिजाबाई जिजाबाई व बाल शिवाजी जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्यी फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्य्या मुलाम्या नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्यी पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहाने मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्व्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली असे काही इतिहासकार मानतात. मार्गदर्शक लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणी जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्रे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवब्या मनात स्वराज्ये स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्य्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.[२] मावळ प्रांत मुख्य पान: मावळ छत्रपती शिवाजीराज्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्याला "मावळ" आणि खोर्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत. छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे कान्होजी जेधे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे नेताजी पालकर बाजी पासलकर जिवा महाला : जिवा महाला ये छायित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे. तानाजी मालुसरे हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर प्रतापराव गुजर हंबीरराव मोहिते लढाऊ आयुष्य शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आणि केवळ तीन-चार तास घेत असत. . कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखा / विभागा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. सुरुवातीचा लढा . कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखा / विभागा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. पहिली स्वारी - तोरणगडावर विजय इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशह्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्यी मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्ये तोरणच ठरले. त्य साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवा डोंगर जिंकून त्यी डागडुजी केली व त्ये नाव त्यांनी राजगड असे ठेवले. राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्या कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे- संस्कृत : "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते" मराठी : ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. इंग्रजी : ’ ( ) . & . शहाजीराजांना अटक शिवाजीराजांच्या यशस्वी बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्यी एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नाव्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखाना पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखान्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला. शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्य्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्य्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्या परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला. जावळी प्रकरण आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्या विस्तार झाला. पश्चिम घाटावर नियंत्रण इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते. . कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखा / विभागा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. आदिलशाहीशी संघर्ष . कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखा / विभागा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. अफझलखान प्रकरण अफझलखान मृत्यू आदिलशह्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्या विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नाव्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्य्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्ये ठरवले. तही बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्ये ठरले. शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणी कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हात्या पंज्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्य वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखाना दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खान्या पोटात घुसवली. त्यबरोबर अफझलखानी प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्या जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वले. यामुळेच "होता जिवा म्हणून वला शिवा" ही म्हण प्रचलित झाली. आधीच ठरलेल्या भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खान्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खान्या सैन्यी दाणादाण उडविली. खाना मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खाना जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले. शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वे कारण आहे. अफझलखान्या मृत्यूनंतर त्यांनी त्य्या शवे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्यी एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नाव्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्य्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली. प्रतापगडी लढाई पहा प्रतापगडी लढाई कोल्हापूरची लढाई पहा कोल्हापूरची लढाई सिद्दी जौहरचे आक्रमण अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्या सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्या आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणी बातमी येत राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्या सुगावा लागत त्याने गडाल वेढा घातला आणि गडी रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्ये काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्या पत्ता लागत सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले. पावनखिंडीतील लढाई पहा पावनखिंडीतील लढाई पावनखिंड स्मारक पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचत तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्या तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड. पुरंदरा तह पहा पुरंदरा तह मोगल साम्राज्याशी संघर्ष मोगल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्रा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता. . कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखा / विभागा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. शाहिस्तेखान प्रकरण मोगल साम्राज्या नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्या मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खाना बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्या. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून एका लग्न्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महाला कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खान्या प्राणावर बेतण्याऐवजी त्यी तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मोगल साम्राज्यी जी नक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्यी ठरली. जे राजे मोगलांच्या आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला, तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्य्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्यी उडविलेली दाणादाण ही य गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगी भर घालून गेले. सुरतेची पहिली लुट इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहर्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्य्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले. मिर्झाराजे जयसिंह प्रकरण पुरंदरचा तह इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तह्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्ये कबूल करावे लागले. आग्य्राहून सुटका इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीराजे दिल्ली दरबारात शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्ये निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्येदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्ये नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्यी खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्याना बगल देऊन निसटला. बर वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते. आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरे कडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याश्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश ह होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेब्या हातात पडायचे नाही. यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्या कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळे फार मोठे यश आहे. सर्वत्र विजयी घोडदौड शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमाना सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्य्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले. राज्याभिषेक राज्याभिषेक ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. . कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखा / विभागा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. दक्षिण दिग्विजय . कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखा / विभागा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन ईस्ट इंडिया कंपनी- डच ईस्ट इंडिया कंपनी- छत्रपति शिवाजी महाराज (लेखक - दि.वि. काळे) डाग रजिस्टर- डच पत्रव्यवहार मराठा-स्वराज्य संस्थापक श्रीशिवाजी महाराज (१९३२); लेखक - चिंतामण विनायक वैद्य राजा शिवछत्रपती (लेखक - ब.मो. पुरंदरे, १९६५) शककर्ते शिवराय, खंद १ आणि २ (१९८२) लेखक - विजय देशमुख शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळ शिवाजी व शिवकाल (सर यदुनाथ सरकार; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०) शिवाजी निबंधावली खंड १ व २ शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (लेखक -प्रा. नामदेवराव जाधव) क्षत्रियकुलावतंस छत्रपति श्रीशिवाजी महाराज ह्यांचे चरित्र (लेखक - कृष्णराव अर्जुन केळूसकर). हे शिवाजीचे मराठीतले १९०६ साली लिहिलेले पहिले चरित्र. साहित्यात व कलाकृतींमध्ये मुख्य पान: छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं विभागातील मजकूर ज्ञानकोशीय पुनर्लेखनासाठी छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं या मुख्य लेखात हलवला आहे. त्या लेखे काम झाल्यानंतर एक संक्षिप्त ज्ञानकोशीय उतारा या विभागात आणला जाईल. तोपर्यंत कृपया छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं या लेखात लेखन करण्यास प्राधान्य द्यावे. शिवाजीची स्तुती करणारे अभारतीय काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे. इंग्रजी फॅक्टरी म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात. शिवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेरेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजीची तुलना जग्या इतिहासात अजरामर झालेल्या अॅलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. शिवाजी सर्वगुण संपन्न होता. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी प शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणार्या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता द्वेष. लंपटपणा अशा अवगुणांपासून शिवाजीचे जीवन अलिप्त होते. शिवाजीवर टीका कराणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके पुस्तके नाव : शिवाजी द वॉरियर हू वन बॅक लॉस्ट प्राइड अॅन्ड ऑनर ऑफ हिंदूज. प्रकाशक : दिल्लीचे मनोज पब्लिकेशन. टीकेचा तपशील :- " शिवाजीचे तरुण पत्नीशी पटत नव्हते. पत्नीने त्यांना तणावात ठेवल्याने ते नाऊमेद बनले व त्यामुळे घरातील शांततेसाठी संभाजीला त्यांनी मोगलांच्या चाकरीत पाठविले." पुस्तके नाव : शिवदिग्विजय (रचनाकाळ- इ.स. १८१८). टीकेचा तपशील :- "शिवाजीची पत्नी सोयराबाई हिने आपल्या पतीवर विषप्रयोग केला, आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला." पुस्तके नाव : अनुपुराण. या काव्या कवी- परमानंदा नातू गोविंदा. काव्या रचनाकाळ- इ.स. १७४५. टीकेचा तपशील :- "शिवाजीची पत्नी सोयराबाई ही कलीची दूती असलेली राक्षसी होती. तिने केलेली सर्व कृत्ये स्वार्थापोटी केली होती. स्वाभिमान राखण्यासाठी व आपल्या शौर्याला वाट करून देण्यासाठी संभाजी मोगलांना मिळाला" ’अनुपुराण’ विश्वासार्ह नसल्ये जदुनाथ सरकार आणि रियासतकार सरदेसाई यांनी म्हटले आहे. सोयराबाईचा सवतीमत्सर, राजकारणातील तिची लुडबूड, शिवाजी महाराजांचे नैराश्य व बायकोच्या तंत्राने वागण्यी प्रवृत्ती या ’अनुपुराणा’ने सांगितलेल्या गोष्टींचे पडसाद रणजित देसाईंनी लिहिलेल्या ’श्रीमान योगी’ या पुस्तकात पडले आहेत. पुस्तके नाव : डच संग्रहातील डाग रजिस्टर (इ.स. १८८०; पृष्ठ क्रमांक ७२४ ते ७२९ पानांवरच्या २३-१०-१६८० च्या नोंदी). टीकेचा तपशील :- "गोवळकोंड्याहून आत बातमी आली, की शिवाजीच्या दुसर्या बायकोने शिवाजीवर विषप्रयोग केला असावा आणि आणि तिचा लहान मुलगा राजाराम याला गादीवर बसविण्या घाट घातला होता. त्याला तुरुंगात टाकले आहे आणि थोरला मुलगा संभाजी राज्य करीत आहे." पुस्तके नाव : मनुचीने लिहिलेला ग्रंथ- ’स्टोरिया द मोगोर’ (खंड २ रा, पृष्ठ २३२). टीकेचा तपशील :- "संभाजीविरुद्ध अनेक अधिकार्याच्या तक्रारी येऊ लागल्या, व शिवाजीस भीती पडली की त्या वेळीच थांबवल्या नाहीत तर राज्यातील प्रधान व अधिकारी बंड करतील. त्यामुळे शिवाजीने संभाजीस कैद करून एका किल्ल्यावर ठेवण्ये ठरविले आणि धाकट्या मुलास आपल्यामागे राज्य देण्ये निश्चित केले. पण संभाजीस आपल्या बाप्या आज्ञांचा सुगावा लागला आणि त्याने वेळीच पलायन केले आणि आश्रयासाठी औरंगजेबा दरबार गाठला. घरच्या भांडणावर पडदा टाकण्यासाठी शिवाजीने संभाजीला मोगलांकडे पाठविले नव्हते." मुंबईकर इंग्रजांच्या २८-४-१६८०च्या पत्रातील माहिती :- "शिवाजीच्या निधनी निश्चित बातमी मिळाली. त्याला रक्ती जोरात उलटी झाल्याने त्या मृत्यू ओढवला." ’मासिरे आलमगीर’ या पर्शियन लेखातील माहिती :- "शिवाजी घोड्यावरून उतरला व अतिउष्णतेमुळे रक्ती दोन वेळा उलटी झाल्याने तो मरण पावला." इगेन वी या लेखक्या पुस्तकातील मजकूर :- "शहाजी हा निजाम्या राज्या सेवक होता आणि त्याने पुणा परगणा दादोजी कोंडदेवावर सोपवून टाकला होता." हे तर्कट कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. खरी गोष्ट अशी होती की "कर्नाटकातील आदिलशाही अत्याराने शहाजी अत्यंत व्यथित झाला होता. आदिलशहा, निजामशाहा आणि मोगल यांच्याकडे त्याने नोकर्या पत्करल्या. पण अविवेकी लहरी सुलतानी दरबारांतील हिंदुद्वेषी खुनशी मुसलमान सरदार, जनानखान्यातील कपट कारस्थाने या सर्वांमुळे शहाजीच्या निष्ठेचे कुठेच मोल नव्हते. त्यामुळे त्याने शिवाजीला सह्याद्रीने वेढलेल्या महाराष्ट्रात पाठविले व त्य्याकडून आपल्या हयातीतच हिंदवी स्वराज्य निर्माण करण्ये स्वप्न प्रत्यक्षात आणले. शहाजीला यी किंमतही मोजावी लागली. इ.स. १६४८ व १६६३मध्ये त्याला दोनदा कैद भोगावी लागली. दोन्ही वेळा शहाजी कैदेतून सहीसलामत सुटला. मात्र आदिलशहाने सिद्दी जौहर, सिद्दी यातून, मसूद आणि बहलोलखान या सरदारांना जबर शिक्षा केल्या. शहाजीला अशी शिक्षा करण्ये आदिलशहाला धाडस झाले नाही, कारण शिवाजी बळ एवढे वाढले होते की, मोगलांविरुद्ध लढण्यासाठी शिवाजीची मदत घेण्ये आदिलशहाने ठरविले होते. असा तहही त्याने केला होता. व्हलेंटाइन, ग्रॅन्ट डफ, जे स्कॉट या इंग्रज इतिहासकारांची पुस्तके : टीकेचा तपशील :- "अफझलखानाला शिवाजीने विश्वासघाताने मारले" बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार यांचे पुस्तक : टीकेचा तपशील :- "शिवाजी अक्षरशत्रू होता, त्याला मुळीच लिहिता वता येत नव्हते." या इंग्रजी आणि बंगाली इतिहासकारांनी केलेल्या विधानांना वि.का. राजवाडे, शेजवलकर, सेतुमाधव पगडी, दत्तो वामन पोतदार आणि डॉ. बाळकृष्ण या नामवंत संशोधकांनी पुराव्यांसहित समर्पक उत्तरे देऊन अशा आक्षेपांतील फोलपणा सिद्ध केला आहे. महात्मा गांधी यांची विधाने :- "शिवाजी हा वाट चुकलेला देशभक्त होता." भारतात असकारितेची चळवळ चालू होती त्या काळातील इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रकट होणारी तत्कालीन भारतीय राजकारण्यांची मते :- " अफझुलखाना वध आणि सुरतेची लूट हे शिवाजीच्या हातून घडलेले अक्षम्य गुन्हे आहेत." साहित्यसम्राट न.चिं. केळकरांनी असल्या विधानांचा खरपूस समार घेतला होता. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील सय्यद तफझुल दाऊद सईदखान नाव्या वकिलाने इ.स. १९३५ साली ’रिअल शिवाजी’ नावा ग्रंथ लिहिला होता. त्यात एका डच पत्रातील उल्लेख छापून शिवाजीराजांची प्रतिमा डागाळेल अशा तर्हेची शिवाजीच्या कुटुंबातील स्त्रियांसंबंधांत खोटीनाटे बदनामीकारक विधाने केली होती. भालजी पेंढारकरांनी या विरुद्ध कोल्हापुरात बंड पुकारले होते. कोल्हापूर संस्थानचे दिवाण रावबहादूर डी,ए, सुर्वे यांनी या पुस्तकावर बंदी घातली आणि जनतेच्या रोषाला आवर घातला. सय्यदच्या या पुस्तकातील मजकुरे खंडन डॉ.बाळकृष्ण यांनी त्यांच्या ’शिवाजी द ग्रेट’ या ग्रंथात केले आहे. पंडित नेहरूंच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात "शिवाजी हा एक दरवडेखोर आणि लुटारू होता" असे म्हटले आहे. जेम्स लेन य्या 'हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकात, ":दादोजी कोंडदेवांचे जिजाबाईशी प्रेमसंबंध होते, आणि शिवाजी हा त्यांच पुत्र होता, अशी कुजबूज आहे" असे विधान केले आहे. औरंगजेब बादशहा शिवाजीला "डोंगरातील उंदीर" म्हणत असे. . हा/हे सा /पान/लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला /भाषांतरीत केला जात असण्यी शक्यता आहे. तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पाना इतिहास पहा. कृपया, हा सा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. संदर्भ टाइम्स ऑफ इंडिया [१] (इंग्लिश मजकूर) (मराठी विश्वकोश खंड ७ : पृष्ठ ७०० ) बाह्य दुवे स्वराज्य संस्थापक शिवाजी राजा - मराठीमाती संभाजी महाराजांवरचे संकेतस्थळ शिवरायांचे गड आणि किल्ले - मायभूमी शिवाजी महाराजांवरचे संकेतस्थळ शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग व भाषाशुद्धी मोहीम शिवरायांची भूमी महाराष्ट्र मोगल-मराठा गोदावरी खोर्यातील संघर्ष - - शिवरायांवर रचलेले काव्य...पोवाडे, कविभूषण व इतर शिवाजी महाराजांवरील पुस्तकांची यादी हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा[मृत दुवा] शिवरायांची अस्सल कागदपत्रे [मृत दुवा] [लपवा] मराठा साम्राज्या इतिहास राज्यकर्ते शिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले . . . पेशवे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब अष्टप्रधानमंडळ शिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे प्रमुख स्त्रिया जिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी सेनापती माणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे प्रमुख सरदार/सुभेदार दादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हाररावहोळकर · महादजी शिंदे प्रमुख वीर/मावळे/किल्लेदार मुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला प्रमुख मोहिमा सुरतेची पहिली लूट लढाया आष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडी लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडी लढाई · खर्ड्यी लढाई · हडपसरची लढाई · पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध प्रमुख तह पुरंदरा तह · सालबाईचा तह · वसईचा तह शत्रुपक्ष आदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र शत्रू औरंगजेब · मिर्झाराजे जयसिंह · अफझलखान · शाहिस्तेखान · सिद्दी जौहर · खवासखान प्रमुख किल्ले रायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड इतर शिवराज्याभिषेक · मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा वर्ग: विस्तार विनंतीकाम चालूभोसले घराणेछत्रपतीमराठा साम्राज्यमराठी राजेऐतिहासिक व्यक्तीभारतीय सेनानीमराठी व्यक्तीइ.स. १६२७ मधील जन्मसैनिकी पेशातील मराठी व्यक्तीइ.स. १६८० मधील मृत्यूपोस्टे तिकीट असलेल्या व्यक्ती दिक्चालन यादी खाते बनवा सनोंद-प्रवेश करा लेख चर्चा वा स्रोत पहा इतिहास पहा मुखपृष्ठ साहाय्य मदतकेंद्र अलीकडील बदल अविशिष्ट लेख चावडी दूतावास () ऑनलाइन शब्दकोश दान छापा/ निर्यात करा ग्रंथ तयार करा म्हणून उतरवा छापण्यायोग्य आवृत्ती साधनपेटी येथे काय जोडले आहे या पृष्ठासंबंधीचे बदल संचिका चढवा विशेष पृष्ठे शाश्वत दुवा पानाबद्दलची माहिती विकिडाटा कलम लेखा संदर्भ द्या इतर भाषांमध्ये दुवे संपादा या शेवटचा बदल २१ जुलै २०१५ रोजी २३:३४ वाजता केला गेला. येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहे;अतिरिक्त अटी लागु आहेत. अधिक माहितीसाठी हे बघावापरण्य्या अटी. गुप्तता नीती विकिपीडिया बद्दल उत्तरदायित्वास नकार विकसक मोबाईल-दृश्य